हे राज्यातील पहिले महिला संचलित तंत्रज्ञानयुक्त गुऱ्हाळघर असून येथे बहुतांश महिला काम करतात. ...
कितीही संकटं आले तरी विविध प्रयोग करून शेतीमध्ये नवे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये असते. ...
मागच्या दहा वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या खाण्यातील पदार्थांमध्येही काहीसा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. ...
ज्वारी ही सर्वांत जास्त पोषणमूल्य असणारे आणि मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील लोकांच्या अन्नातील महत्त्वाचे पीक असूनही ही परिस्थिती भीषण आणि धोकादायक आहे. ...
मयत झालेल्या उसतोड मजुरांच्या वारसांना ५ लाखांची मदत देण्यास राज्य सरकारने मंजुरी देण्यात आली असून त्यानंतर धाराशिव येथे कामगारांच्या ... ...
येणाऱ्या काळात भारतावर डाळी आयात करण्याची वेळ येऊ शकते असा अहवाल नीती आयोगाने सादर केला आहे. ...
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना ३ हजार १५० रूपये प्रतिटन हमीभाव मिळत असून येणाऱ्या हंगमात प्रतिटन ३ हजार ४०० रूपये मिळणार आहे. ...
खोतीदारांना बंद करण्यासाठी येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...