कॉर्पोरेट कंपन्यांचे व्यवहार आणि फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये होत असलेल्या गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करणे, माहिती घेणे आणि सत्यता पडताळणीचे काम हे कार्यालय करते ...
Grapes : सध्या शेतकऱ्यांची गोडी बहाराची किंवा ऑक्टोबर छाटणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजून छाटणीला सुरूवात केली नसून काही शेतकऱ्यांची छाटणी पूर्ण झाली आहे. ...
Maharashtra Sugar Factory Season : यंदा मान्सूनचा पाऊस चांगला बरसल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. हे असले तरी या गाळप हंगामासाठी उपलब्ध उसाचे क्षेत्र हे मागच्या वर्षीच्या तुलनेत २ लाख हेक्टरने कमी झाले आहे. ...
जवळपास ६० टक्के जागा रिक्त असलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी इलेक्शन ड्युटी लागल्याने ऐन सुगीच्या हंगामात शेतकरी वाऱ्यावर सोडले गेले आहेत. ...
रासायनिक शेती करताना त्यांना त्रास व्हायचा, खते-औषधांचा दुर्गंध यायचा म्हणून त्यांनी विषमुक्त, नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. कोरोनानंतर त्यांनी आपली शेती पूर्णपणे विषमुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आणि गांडूळ खत, देशी गायीचे शेण, जिवामृत ...