ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एकूण मंजूर २ हजार ३०० कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ ९६ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप २ हजार २१९ कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. राज्य सरकारने वेळेत हप्ता दिला असता तर शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातच विमा भरपाई मिळाली असती. ...
साहेबराव करपे पाटील हे चिलगव्हाण गावचे सरपंच आणि मोठे शेतकरी होते. त्यांच्याकडे १०० एकरपेक्षाही जास्त शेती होती. त्याचवेळी भारतात एकीकडे हरितक्रांतीचे वारे वाहत होते. साहेबराव यांनी आपल्या शेतात विहीर खोदून त्यामध्ये मोटर बसवली. ...
डाळिंबाच्या बहार व्यवस्थापनावेळी शेतकऱ्यांना शेतात येणाऱ्या मधमाशांचा अभाव दिसून आला. मधमाशा नसल्यामुळे पहिला बहार गळून गेला आणि दुसऱ्या बहारात मधमाशा आल्याने दुसऱ्या बहाराची सेटिंग योग्य झाल्याची माहिती आहे. ...
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Special: बंगळूरवरून शिवाजी महाराज अन् जिजाऊ यांनी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात शेती केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्याचवेळी मुघलांकडून आणि इथल्या जुलमी सत्तेकडून शेतकऱ्यांचा कसा छळ केला जात होता हे त्यांन ...