येणाऱ्या काळात भारतावर डाळी आयात करण्याची वेळ येऊ शकते असा अहवाल नीती आयोगाने सादर केला आहे. ...
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना ३ हजार १५० रूपये प्रतिटन हमीभाव मिळत असून येणाऱ्या हंगमात प्रतिटन ३ हजार ४०० रूपये मिळणार आहे. ...
खोतीदारांना बंद करण्यासाठी येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...
दुष्काळी मराठवाड्यात ७०च्या दशकात तयार केली पहिली संकरीत गाय ...
लोकसहभागातून सोडवला पाण्याचा प्रश्न ...
"खरिपातच टँकरने पाणी घालून कांदा वाढवला होता पण दर मिळाला फक्त १६ रूपये" ...
तक्रारी प्राप्त झालेल्या नोडल संस्थांच्या मान्यतेचा फेरआढावा घेण्यात येऊन त्यांना दिलेल्या मान्यतेसंदर्भात विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल असाही आदेश सरकारने काढला आहे. ...
जोडव्यवसाय करावा अशी कल्पना सुचली अन् थेट दीड एकर द्राक्ष शेती कमी करून त्याच शेतीत गावरान कोंबडीपालन सुरू केलं. ...