सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
भोर तालुक्यातील वेळू येथील शेतकरी गुलाबराव घुले यांच्या शेतातील शेवग्याच्या झाडाला तब्बल ४ फुटांपेक्षा जास्त लांबीच्या शेंगा लगडल्या आहेत. ... यंदा जीआय मानांकन मिळालेल्या हापूस आंब्याला आता युनिक आयडी कोड देण्यात येणार असल्यामुळे यामधील भेसळ आणि फसवणूक थांबण्यात मदत होणार आहे. ... मकाम आणि सोपेकॉम या संस्थेने आयोजित केलेल्या "भविष्य पेरणाऱ्या" या प्रदर्शनामध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. ... एकूण मंजूर २ हजार ३०० कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ ९६ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप २ हजार २१९ कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. राज्य सरकारने वेळेत हप्ता दिला असता तर शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातच विमा भरपाई मिळाली असती. ... साहेबराव करपे पाटील हे चिलगव्हाण गावचे सरपंच आणि मोठे शेतकरी होते. त्यांच्याकडे १०० एकरपेक्षाही जास्त शेती होती. त्याचवेळी भारतात एकीकडे हरितक्रांतीचे वारे वाहत होते. साहेबराव यांनी आपल्या शेतात विहीर खोदून त्यामध्ये मोटर बसवली. ... कृषी महाविद्यालय पुणे, राज्याचा कृषी विभाग आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. ... मोसंबीवर विद्यापीठाकडून काम होत नसून या विद्यापीठाचा, संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना कसलाच फायदा होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ... डाळिंबाच्या बहार व्यवस्थापनावेळी शेतकऱ्यांना शेतात येणाऱ्या मधमाशांचा अभाव दिसून आला. मधमाशा नसल्यामुळे पहिला बहार गळून गेला आणि दुसऱ्या बहारात मधमाशा आल्याने दुसऱ्या बहाराची सेटिंग योग्य झाल्याची माहिती आहे. ...