तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टळेल आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होईल. ...
तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड सुरु झालेली आहे. शिवाय बाजारपेठेत माल पाठविताना इतर भाजीपाल्या प्रमाणे विशेष खर्चिक पॅकींग लागत नाही ...
शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा. त्याचप्रमाणे किमान वर्षातून एकदा शेणखतासारख्या वरखतांचाही (हेक्टरी १२/१५ टन) आवर्जून वापर करावा ...
ए.आय.सी - ए.डी.टी बारामती फाउंडेशन (नीती आयोगाचा एक उपक्रम आणि अटल इनोव्हेशन मिशन द्वारे समर्थित) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी (एक इंडो- डच उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने "डेअरी उद्योजकता विकास कार्यक्रम" आयोजित करत आहे यासाठी प्रशिक्षणार्थींची नों ...
शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण करून त्यामार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. ...