कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय दिनांक ६ ऑगस्ट २३ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र त्यासाठीचे निकषही समजावून घेणे आवश्यक आहेत. ...
या स्पर्धेमध्ये गावातील २३ महिलांनी आपली थाळी स्पर्धेसाठी प्रदर्शित केली यामध्ये प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले त्यामधून सौ. कल्पना मेरघळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला ...
कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. फळांचे गाव म्हणून घोषित झाल्याबद्दल कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी गावातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. ...
सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. ...
राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. या गावातील उपक्रमांची दखल देशपातळीवर होणे ही अभिमानास्पद बाब असून हा कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. हा उपक्रम देशातील पथदर्शी ...
भातावर प्रामुख्याने कडा करपा, शेंडा करपा व पानावरील ठिपके सारखे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भात पिकाचे रोग व किडींच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी रोग व किडीच्या व्यवस्थापनाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. ...