केंद्र सरकारकडून पंतप्रधान (पीएम-किसान) शेतकरी सन्मान निधीसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून 'नमो किसान' योजना राबविण्यात येणार आहे. ...
दोन दिवसीय परिसंवादाच्या दरम्यान, भरड धान्य लागवडीच्या विविध पैलूंवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये आनुवंशिकतेद्वारे उत्पन्न वाढ, प्रभावी कृषी पद्धती, मूल्य साखळी एकत्रीकरण आणि प्रक्रिया संधी यांचा समावेश आहे. ...
“कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती (RIFS)” या योजनेअंतर्गत दिनांक १८ ऑगस्ट रोजी मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे "पशुधन व्यवस्थापन : लम्पी जागृती व लसीकरण” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...