सुमारे साडेनऊ कोटींच्या या कामाला उध्दव ठाकरे सरकारच्या काळात मंजूरी मिळाली होती, तर सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. ...
छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीचा प्रचंड पगडा असलेले पुरोगामी शहर आहे; परंतु या शहराची वैचारिक जडणघडण, पुरोगामी चेहरा अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. ...
प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर लागलीच प्राधिकरण क्षेत्राचे स्वतंत्र सर्वेक्षण करून ‘नगररचना योजना’ तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू होणे अपेक्षित होते. ...