बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
कोकणातील राजकारणाचा विषय आला की कणकवलीचा उल्लेख आवर्जुन करावा लागतो. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे गाव असल्याने कणकवलीला महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर ठळक स्थान मिळत आले आहे. ...
एकाच जास्वंदीच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं फुलल्याचे. दोन तोंडाचा साप सापडल्याचेही ऐकले असेल. कोकणात गेला असाल भरघोस काजूंनी भरलेली काजूची झाडंही तुम्ही पाहिलचं असेल. पण एका काजूच्या घोसाला जास्तीत जास्त किती काजू लागू शकतात. ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यादिवशी शिवतीर्थावर झालेल्या झंझावाती सभेचे सध्या मीडिया आणि सोशल मीडियावरून विश्लेषण सुरू आहे. त्यातून आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. ...
इतिहासाच्या पानांमध्ये रोज नवनवे आध्याय लिहिले जात असतात. असाच एक आध्याय विराट कोहलीच्या पराक्रमी संघाने दक्षिण आफ्रिकेत लिहिलाय. दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची किमया विराटसेनेने साधलीय. ...
क्रिकेटच्या मैदानात झपाट्याने प्रगती करत असलेला पृथ्वी लवकरच टीम इंडियामध्ये दाखल होईल यात सर्वांचेच एकमत आहे. पण पृथ्वीचा इथपर्यंतचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. पण एखाद्या परिकथेतीली नायकाप्रमाणे वाटेत आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत पृथ ...
२००७ साली द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमधील विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी साफ निराशाजनक झाली होती. मात्र खेळाडू म्हणून जे शक्य झाले नाही ते प्रशिक्षक म्हणून साध्य करण्याची संधी नियतीने द्रविडला दिली. ...
चमत्कार रोज रोज घडत नाहीत. त्यासाठी स्थल, काल आणि परिस्थितीचा योग जुळून यावा लागतो. क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेटचा इतिहासही अशा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळली की अनेक संघ आणि क्रिकेटपटूंच्या सुरस कहाण्यासमो ...
मायदेशात दादा असणाऱ्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे म्हटले की पळापळ होणे ही आपल्या भारतीय क्रिकेटची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा. एखादी वाईट खोड जशी सुटता सुटत नाही. तशी परदेशातील वेगवान खेळपट्टयांवर ...