लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
बुलढाणा जिल्ह्यातल्या टक्कल पडण्याचे मूळ निघाले थेट हरयाणा, पंजाबात! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलढाणा जिल्ह्यातल्या टक्कल पडण्याचे मूळ निघाले थेट हरयाणा, पंजाबात!

यासाठी त्यांनी स्वखर्चाने शेवटच्या टोकापर्यंत शोध घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यासाठीचे उपायही त्यांनी शोधले आहेत. ...

चला झोपड्या टाकू, मुंबईत चकटफू घर मिळेल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला झोपड्या टाकू, मुंबईत चकटफू घर मिळेल

मंत्रालयासमोर मनोरा आमदार निवास बांधले. तिथे असलेल्या झोपड्यांना मनोराच्या बाजूलाच एसआरए योजनेमार्फत घरे बांधून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी मनोरा आमदार निवास पाडले, मात्र, समुद्रकिनारी देण्यात आलेली ती घरे अजूनही तिथेच आहेत. ...

बँकॉकला नेमका कोणता उद्योग करायला चिरंजीव गेले होते? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकॉकला नेमका कोणता उद्योग करायला चिरंजीव गेले होते?

मुलावर प्रेम असावे, तर आपल्यासारखे. मुलावर धाक असावा तर तो देखील आपल्यासारखा. मुलाला बापाची चप्पल घालता येऊ लागली की, बापाने मुलासोबत मित्रासारखे वागावे, असे म्हणतात. या न्यायाने आपण आपले चिरंजीव ऋषिकेश याच्याबाबतीत जे काही केले, त्याला तोड नाही. ...

बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला!

प्राचार्य रा. रं. बोराडे. मराठी कथेला महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवून देणारे बोराडे सर मराठवाड्याचे भूषण होते. द.मा. मिराजदार, आनंद यादव यांच्या बरोबरीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून कथाकथन हा प्रकार लोकप्रिय केला होता. ...

संजय राऊत, नरेश म्हस्के यांना एकत्रित डॉक्टरेट दिली तर..? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संजय राऊत, नरेश म्हस्के यांना एकत्रित डॉक्टरेट दिली तर..?

देशातील लोकशाही आता शेवटची घटिका मोजत आहे, लोकशाही आयसीयूमध्ये आहे, असा निष्कर्ष आपण संसदेत बोलताना मांडला होता. तो निष्कर्ष ज्या संशोधनाद्वारे काढला ते संशोधन देशातल्या जनतेला खुले करून दिले पाहिजे ...

विशेष लेख: राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का?

महापालिका निवडणुका होतील असे वाटत असताना त्यासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबर उजाडेल असे राज ठाकरे यांना वाटते. सत्ताधारी पक्षाला निवडणुका झाल्याच पाहिजेत असे वाटण्याचे कोणतेही कारण नाही. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई: मिशन पालकमंत्री अन् काँग्रेसची शांतता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई: मिशन पालकमंत्री अन् काँग्रेसची शांतता

MahaMumbai Political Update: पालकमंत्र्यांची यादी पाहिली, तर भाजपने आता सगळे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रित केल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना, त्यांना सत्तेचा वाटा देताना त् ...

आमदार, मंत्र्यांनी साधेपणाने वागायचे आणि अधिकाऱ्यांचे काय? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार, मंत्र्यांनी साधेपणाने वागायचे आणि अधिकाऱ्यांचे काय?

सरकार कामाला लागले आहे. त्यांना मिळणारे सल्ले मोलाचे आहेत. तरीही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याविषयी आपण मार्गदर्शन करावे, म्हणून हे पत्र लिहीत आहे. ...