मुंबई, ठाणे आणि नऊ महानगरपालिका क्षेत्रांत दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनाने एकत्र झाले आहेत, पण राज ठाकरे यांनी स्वतःची राजकीय भूमिका अजूनही जाहीर केली नाही. ...
२०१३ मध्ये क्षितिज ठाकूर यांनी पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. त्याआधी मनसेमध्ये असताना राम कदम यांनी शपथ घेण्यावरून अबू आझमी यांचा सभागृहातच कार्यक्रम केला होता. ...
वीस वर्षांनंतर दोन ठाकरे एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे खळबळ उडाली, तेव्हा तो क्षण कशा पद्धतीने सेलिब्रेट केला पाहिजे हे कालच्या इव्हेंटवरून प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे. ...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे १९ वर्षांनंतर एकत्र आले. मराठी माणसांनी त्याचे जोरदार स्वागत केले. मात्र आपण दोघे किती वर्षांनी एकत्र आलात...? ज्या पद्धतीने तुम्ही दोघे एकमेकांच्या खांद्यामध्ये हात टाकून व्यासपीठावर आलात, ते पाहून दोन जिवलग मित्र एकत्र येत ...
आज दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी नेमके काय करायचे?, संघटनात्मक बदल करायचे की नाही? ...
मुख्यमंत्र्यांची ही भूमिका सर्व समाजाच्या नेत्यांनी मान्य केली. कुठेही, कसलाही विरोध न होता सर्व धार्मिक स्थळावरचे भोंगे काढून टाकण्यास सगळ्यांनी सहकार्य केले. ...