९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयात शिबीर घेण्यात येणार आहेत. ... अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ... नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. ... शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे. ... यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे. ... लातूर शहराचा वाढता विस्तार, शैक्षणिक शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या शहरात अपघाताची संख्याही वाढू लागली आहे. ... तक्रारदाराचे पंचनामे, शेतकऱ्यांचे लाखाे रूपये मातीत ... मे महिन्यात लग्नसराई, सुट्ट्याचा हंगाम असल्याने सर्वाधिक ३३ प्रवासी फुकट प्रवास करताना सापडले आहेत. ...