शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा :भारतीय मिश्र रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:16 IST

भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

दोहा : भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या आॅलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेत ४ बाय ४०० मिटर प्रकारात भारताच्या संघाने अंतिम फेरी गाठली.मोहम्मद अनस, व्ही.के. विस्मय, जिस्ना मॅथ्यू व टॉम निर्मल नोह यांचा समावेश असणाºया संघाने ३ मिनिट १६.१४ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत तिसरा तर हिटमध्ये दुसरा क्रमांकासह अंतिम फेरी गाठली.प्रत्येक दोन हिटमधील पहिले तीन संघ रविवारी होणाºया अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. अंतिम फेरीत पोहचलेले आठ संघ टोकियो येथे २०२० मध्ये होणाºया आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.दरम्यान, भारतीय धावपटू द्युती चंद हिचे विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील आव्हान शनिवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. शनिवारी द्युती चंद हिने येथे महिलांच्या १०० मीटर शर्यतीत या हंगामातील सर्वांत खराब वेळ ११.४८ सेकंद नोंदवली.द्युती हिट क्रमांक तीनमध्ये सातव्या आणि एकूण ४७ स्पर्धकांमध्ये ३७ व्या क्रमांकावर फेकली गेली. आॅलिम्पिक २०१२ ची चॅम्पियन जमैकाची शैली एन. फ्रेजर प्रिस हिने १०.८० सेकंद आणि आयवरी कोस्टची गतवेळेसची रौप्यपदकप्राप्त मेरी जोस ता लू हिने १०.८५ सेकंदांची वेळ नोंदवली. भारताचा लांबउडीपटू एम. श्रीशंकर याला पात्रता फेरीतच २२व्या क्रमांकावर समाधान मानावेलागले.जाबीर पराभूतपुरुषांच्या ४०० मिटर अडथळा शर्यतील भारताच्या एम.पी.जाबीरने उपांत्यफेरी गाठत अपेक्षा उंचावल्या होत्या.मात्र जाबीरने ही स्पर्धा ४९.७१ या वेळात पूर्ण केली. तो १६ व्या स्थानी राहिला. सध्याचा जागतिक चॅम्पियन वारलोल्म याने ४८.२८ सेकंदासह अंतिम फेरी गाठली. 

टॅग्स :IndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020