शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा :भारतीय मिश्र रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:16 IST

भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

दोहा : भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या आॅलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेत ४ बाय ४०० मिटर प्रकारात भारताच्या संघाने अंतिम फेरी गाठली.मोहम्मद अनस, व्ही.के. विस्मय, जिस्ना मॅथ्यू व टॉम निर्मल नोह यांचा समावेश असणाºया संघाने ३ मिनिट १६.१४ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत तिसरा तर हिटमध्ये दुसरा क्रमांकासह अंतिम फेरी गाठली.प्रत्येक दोन हिटमधील पहिले तीन संघ रविवारी होणाºया अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. अंतिम फेरीत पोहचलेले आठ संघ टोकियो येथे २०२० मध्ये होणाºया आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.दरम्यान, भारतीय धावपटू द्युती चंद हिचे विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील आव्हान शनिवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. शनिवारी द्युती चंद हिने येथे महिलांच्या १०० मीटर शर्यतीत या हंगामातील सर्वांत खराब वेळ ११.४८ सेकंद नोंदवली.द्युती हिट क्रमांक तीनमध्ये सातव्या आणि एकूण ४७ स्पर्धकांमध्ये ३७ व्या क्रमांकावर फेकली गेली. आॅलिम्पिक २०१२ ची चॅम्पियन जमैकाची शैली एन. फ्रेजर प्रिस हिने १०.८० सेकंद आणि आयवरी कोस्टची गतवेळेसची रौप्यपदकप्राप्त मेरी जोस ता लू हिने १०.८५ सेकंदांची वेळ नोंदवली. भारताचा लांबउडीपटू एम. श्रीशंकर याला पात्रता फेरीतच २२व्या क्रमांकावर समाधान मानावेलागले.जाबीर पराभूतपुरुषांच्या ४०० मिटर अडथळा शर्यतील भारताच्या एम.पी.जाबीरने उपांत्यफेरी गाठत अपेक्षा उंचावल्या होत्या.मात्र जाबीरने ही स्पर्धा ४९.७१ या वेळात पूर्ण केली. तो १६ व्या स्थानी राहिला. सध्याचा जागतिक चॅम्पियन वारलोल्म याने ४८.२८ सेकंदासह अंतिम फेरी गाठली. 

टॅग्स :IndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020