शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राज्यात प्रशासकीय बदल्या होणार केव्हा? शेकडो कर्मचारी प्रतीक्षेत

By गणेश वासनिक | Updated: July 9, 2024 21:07 IST

शासनाचे वेळकाढू धोरण, नवे आदेश निर्गमित नाहीच

अमरावती : राज्य शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यात खोडा घातल्याने गतिमान प्रशासनात चलबिचल निर्माण झाल्याचे दिसून येते. आर्थिक भार टाळण्यासाठी शासनाने बदल्यांकडे दुर्लक्ष केले असून ३९ विभागांतील हजारो प्रशासकीय बदल्या केव्हा होणार, याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात. मात्र, यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणारी आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबविण्यात आले नाही. जुलै महिना उजाडला असताना राज्य शासनाकडून बदलीसंदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना आहे.आता तरी बदलीसंदर्भात आदेश जारी व्हावेतलोकसभा निवडणूक आटोपताच ६ जून २०२४ रोजी रोजी भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता मुंबई, कोकण व नाशिक पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आटोपली आहे. किंबहुना आता तरी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बदलीबाबत सुधारित आदेश जारी करावेत, अशी मागणी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी केली आहे.बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे ‘वेट अँड वॉच’राज्यात प्रशासकीय बदलीस पात्र असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागानुसार यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बदलीसंदर्भातील नवे आदेश जारी करण्यात आले नाहीत. त्यामुळे ३९ विभागांच्या प्रमुखांनी बदलीची यादी तयार केली असली तरी तूर्तास बदलीपात्र कर्मचाऱ्यांची भूमिका ‘वेट अँड वॉच’ अशी आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEmployeeकर्मचारी