शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

एक हजार गावात जलसंकट; पावसाळ्यात १३ तालुक्यात ३१ टक्के पावसाची तूट, ३४७ विहिरींचे करणार अधिग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 22:25 IST

यातून सावरण्यासाठी ११०२ उपाययोजनांची मात्रा राहणार आहे. यावर किमान २१ कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे.

अमरावती : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा पाणीटंचाईची समस्या तीव्र राहणार आहे. भूजल पुनर्भरण न झाल्याने भूजलस्तरात कमी आलेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात जूनअखेरपर्यंत ९६८ गावात जलसंकट गहिरे होण्याची शक्यता आहे. यातून सावरण्यासाठी ११०२ उपाययोजनांची मात्रा राहणार आहे. यावर किमान २१ कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे.

    पावसाळ्याच्या चार महिन्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यात सरासरी ३१ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे भूजलाचे पुरेसे पुनर्भरण झालेले नाही. विशेष म्हणजे, पुनर्भरण होणाऱ्या ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिला आहे. त्यामुळे भूजलस्तर घटले आहे. अशा परिस्थितीत मार्चअखेर ४८५ व एप्रिल ते जूनअखेर ४८३ गावांमध्ये जलसंकट उद्भवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीAmravatiअमरावती