शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अमरावतीकरांची पाणीचिंता वाढली; ऊर्ध्व वर्धात ६३ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:59 IST

Amravati : ४८ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये सद्यःस्थितीत ५६.६९ टक्के साठा.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्याने पाण्याची मागणी व वापर वाढला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील मुख्य ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ६३ टक्के जलसाठा असल्याने प्रशासनासह सर्वांचीच चिंता वाढली आहे.

धरणात १,०४७ द.ल.घ.मी. पाणीसाठ्याची क्षमताजिल्ह्यातील लहान-मोठ्या ५६ प्रकल्पांत १०४७.३० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता आहे. यात ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ५६४.०५ द.ल.घ.मी., मध्यम ७ प्रकल्पात २५६.२४ द.ल.घ.मी. व ५६ लघुप्रकल्पांत २२७.०१ द.ल.घ.मी पाण्याची साठवण क्षमता आहे

अमरावती जिल्हास्थिती

  • ५६ एकूण प्रकल्प आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प १, मध्यम ७ व लघुप्रकल्प ४८ आहेत.
  • ६० टक्के जलसाठा, या सर्व प्रकल्पांत सहाः स्थितीत सरासरी ६०.७३ टक्के जलसाठा आहे.
  • ५९ टक्के गतवर्षी जलसाठा, या सर्व प्रकल्पांत गतवर्षी याच तारखेला ५९.८५ टक्के साठा होता.
  • ६३८ द.ल.घ.मी., आजचा उपयुक्त जलसाठा व १,०४७ द.ल.घ.मी. प्रकल्पीय उपयुक्त साठा आहे.
टॅग्स :Amravatiअमरावतीwater shortageपाणीकपात