शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

वर्धा नदी कोरडी तिवसा तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 1:24 AM

तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे.

तिवसा : तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा धस्कट येथे सरपंचांनी स्वखर्चातून टँकर बोलावून गावकऱ्यांची तहान भागविणे सुरू केले आहे.तिवसा, कुºहा, गुरुदेवनगर या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे. तिन्ही गावांत दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शेंदोळा धस्कट, शेंदोळा खुर्द, शिरजगाव मोझरी व जावरा या गावांतदेखील आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यात शेंदोळा धस्कट येथे महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपासून कमी पर्जन्यमान झाल्याने ही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात भीषण पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला असताना, एकाही गावात प्रशासनाच्यावतीने टँकर पाठविण्यात आलेला नाही.ड्रमभर पाण्यासाठी ४० ते ६० रुपयेतिवसा शहरातील पाणीपुरवठा दहा ते पंधरा दिवसाआड होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. २० लिटर पाण्यासाठी त्यांना किमान ४० ते ६० रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे, आंघोळीला पाणी नसल्याने एरवी रोज होणारी आंघोळ दिवसाआड गेली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई