शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

भाजीपाल्याची आवक वाढूनही तेजी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 5:00 AM

अमरावती जिल्ह्यातदेखील भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व वाहतूक खर्च वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास धजावत नसल्याने मागणी घटली आहे. परिणामी घाऊक व्यापारी मिळेल त्या भावात किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकत आहेत.

ठळक मुद्देपावसासह कोरोनाचा परिणाम : शेतकऱ्यांचेही नुकसान, डाळ महागलेलीच

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक शेतकऱ्यांसह बाहेरगावाहून शेतकरी माल आणत असल्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक सद्यस्थितीत वाढली आहे. मात्र, पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरवाढ कायम आहे. डाळीचे दर लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच तेजीत असल्याने भाजीपाल्याला अधिक पसंती दर्शविली जात आहे.अमरावती जिल्ह्यातदेखील भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व वाहतूक खर्च वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास धजावत नसल्याने मागणी घटली आहे. परिणामी घाऊक व्यापारी मिळेल त्या भावात किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकत आहेत.किरकोळ व्यापारी घरोघरी भाजीपाला विक्री करीत असताना अव्वाच्या सव्वा दराने तो ग्राहकांना विकत असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत. हे दर मागील तीन वर्षांच्या तुलनेत अधिक भासत आहेत.हिरवा भाजीपाल्याची आवक वाढली असून, पावसामुळे खराब होत असल्याने अर्धेअधिक फेकावे लागत आहे. त्यामुळे मुद्दल निघून उर्वरित माल अल्पदरात विकत असल्याची प्रतिक्रिया चिल्लर व्यापारी आसिफ शेख हिंमत यांनी दिली. पुढील सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.येथून मालाची आवकअमरावती बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बंगळुरु, उत्तर प्रदेश, जोधपूर, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड येथून भाजीपाल्याची आवक होते. सद्यस्थितीत आले औरंगाबादहून, आलू उत्तर प्रदेश, जोधपूरहून, फूलकोबी बुलडाणा, चिखलीहून, तुरई, कारले, सांबार नांदेड, बंगळुरु येथून येत असल्याची माहिती अडते अनंत टाके यांनी दिली.