शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

झेडपीचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:11 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देअधिकारावर टाच : कृषी, बांधकाम, नोकर भरतीचे अधिकार शासनस्तरावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.ग्रामविकास विभागाने मागील काही वर्षात पंचायतराज व्यवस्थेत शीर्ष संस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली आहे. देशातील पंचायतराज संस्थांना अधिक अधिकार मिळावे, या उद्देशाने केंद्रशासनाने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरुस्ती केली. राज्यातील अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे, ते अधिकार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी मिळावे, हा घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार राज्यातील विविध २९ विषयांचे अधिकार जिल्हा परिषदांना मिळणे अपेक्षित होते प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४ विषय तेही अंशत: झेडपीला दिले होते.त्यापैकी काही अधिकार हळूहळू सरकार परत घेत आहे. विशेष म्हणजे यंदा ७३ व्या घटनादुरुस्तीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात घटनादुरुस्तीनुसार सर्व अधिकार मिळतिल, या आशेवर असलेल्या झेडपी पदाधिकाऱ्यांना अधिकार कपातीला सामोरे जावे लागत आहे. पंचायत राज व्यवस्थेतून ग्राम विकास आणि तळागाळातील जनतेला राजकीय सत्तेत भागीदारी मिळावी यासाठी या व्यवस्थेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली त्यानंतर २०१४ मध्ये सत्तापालट झाली.सरकारने सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या अस्तित्वाला पंख छाटणारे निर्णय घेतले जात असल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.रस्ते निर्मिती, शिक्षकांच्या बदल्याही शासनस्तरावरजिल्हा परिषदेच्या अखत्यारितील इतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग निर्मिती करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांच्या समितीला देण्यात आला .पदभरती शासन करणार तर शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून होतात. वस्तू खरेदीसाठी ठराविक कंत्राटदारांची निवड करून त्यांच्याकडून खरेदीचे बंधनही घालण्यात आले.सेस फंडापुरते कृषी विभागाचे अस्तित्व!जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेली कृषी सेवा केंद्र परवाना ,बियाणे विक्री परवाना ,कीटकनाशक विक्री परवाना, कृषी अभियांत्रिकी योजना राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्या तर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत बळकटीकरण हस्तांतरित झाली आहे.