शहरं
Join us  
Trending Stories
1
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
2
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
3
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
4
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
5
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
6
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
7
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
8
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
9
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
10
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
11
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
12
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
13
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
14
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
15
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
16
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
17
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
18
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
19
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
20
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

"...तर मला आमदार होता आलं असतं", बच्चू कडूंनी पराभवानंतर मांडली सडेतोड भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:20 IST

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका मांडली. अजून पडलो तरी पर्वा नाही, असे ते म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं शल्य माजी आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यात बच्चू कडू यांनाही स्वतःची जागाही राखता आली नाही. एका कार्यक्रमात त्यांनी या पराभवाबद्दल भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा मांडला. 

...तर मलाही आमदार होता आलं असतं -बच्चू कडू

"मी शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा कोणाला राग आला तरी चालेल. पण, बच्चू कडू याची पर्वा करत नाही. ही लाचारी नाहीये. मी कधीही लाचारी पत्करली नाही. तसं केलं असतं तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आलं असतं. पण, ती लाचारी आमच्यात नाही", असे बच्चू कडू म्हणाले. 

भाजप-काँग्रेसवर टीका

"छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामधील वतनदारी बंद केली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. ५० टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असे भाजपने म्हटले होते. काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू म्हटलं होतं. पण, काँग्रेसने सुद्धा लागू केला नाही. पक्ष कोणताही असला तरी तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, हे आपण ७५ वर्षात बघितले आहे", अशी टीका बच्चू कडू यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस