शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

आष्टगावात सुकी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

By admin | Updated: December 25, 2015 01:11 IST

मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी ‘सुकी नदी’ बारमाही वाहणारी होती. नदीमध्ये खूप खोल डोह होते.

गजलकार पांचाळेंचा पुढाकार : पत्रपरिषदेत दिली माहितीअमरावती : मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी ‘सुकी नदी’ बारमाही वाहणारी होती. नदीमध्ये खूप खोल डोह होते. एकेकाळी मे महिन्यात खळबळ वाहणारी ही सुकी नदी आता भर पावसाळ्यात कोरडी पडली आहे. नदीतील पाचही बंधारे आज गाळाने भरले आहेत. त्यामुळे गावातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच शिवारातील विहिरी व इंधन विहिरीची भूजल पातळी कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात मोठे जलसंकट येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गजलकार सुरेश भट ग्रंथालय व वाचनालयात मंगळवारी सुकी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पत्रपरिषद घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नेदरलंडचे गिरीश ठाकूर होते. प्रमुख अतिथी म्हणून एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे, जलतज्ज्ञ भूवैज्ञानिक पालनदास घोडेस्वार, सरपंच कांताबाई इंगळे, पोलीस पाटील दिलीप पाटील, अंबाडाचे मुरलीधर पिसे, भीमराव पांचाळे उपस्थित होते. यावेळी नेदरलंडचे गिरीश ठाकूर यांनी त्यांच्या देशातील नागरिकांनी निसर्गाशी लढा देऊन पाण्याचे व्यवस्थापन कसे केले यावर मार्गदर्शन केले. आष्टगाव सुकी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे यांनी आष्टगावला जलयुक्त शिवारात घेतल्याचे सांगून ही नदी उन्हाळ्यातसुद्धा बळखळ वाहत राहील, असा विश्वास व्यक्त केला. जलतज्ज्ञ भूवैज्ञानिक पालनदास घोडेस्वार यांनी वैज्ञानिक पद्धतीने उदाहरणे देऊन शंकाचे समाधान केले.