शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यार्थ्यांनो, ६२ रूपयांत घ्या पाच लाखांचा विमा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

By गणेश वासनिक | Updated: October 21, 2023 15:17 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे ‘विद्यार्थी जीवन, अपघात विमा योजना’ लागू, १६ ऑक्टोंबर रोजी शासनादेश जारी

अमरावती : राज्यातील अकृषी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा आणि वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. तसा शासन निणर्य १६ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शासन त्यांच्या आरोग्यासह जीवाचीही काळजी घेणार आहे.६२ रूपयांत पाच लाखांचा अपघात विमा

विद्यापीठ अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विमा योजना ही ‘एैच्छिक स्वरूपाची’ आहे. यात ६२ रूपयांमध्ये विद्यार्थ्यांना पाच लाख रूपयांचा अपघता विमा काढता येणार आहे. शासनाने ही जबाबदारी नॅशनल ईन्शुरनस्स कंपनीने जबाबदारी सोपविण्याचा निणर्य घेतला आहे.२० रूपयात एक लाखांचा वैद्यकीय विमा

आज धकाधकीच्या काळात अपघाताचे प्रमाण वाढलीस लागले आहे. तसेच जवळपास सर्वच विद्यार्थ्यांकडे वाहने असतात. त्यामुळे शासनाने विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेतंर्गत २० रूपयांत एक लाखांचा वैद्यकीय विमा काढण्याचा निणरय घेतला आहे, आयसीआयसीआय लोंबार्ड ईन्शुरनस्स कंपनीने ही जबाबदारी दिली आहे.

कोणत्या विद्यार्थ्याना घेता येणार लाभ?

विद्यापीठ अथवा संलग्नित महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेसाठी पात्र असतील. प्रथत ते अंतिम वर्षापर्यंतच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विमा योजनेसाठी लाभ घेऊ शकतात.काय कागदपत्रे लागणार?

विद्यापीठ अथवा महाविद्यालयात प्रवेश, ओळखपत्र, प्राचार्यांचे अर्जावर स्वाक्षरीसह शिक्का, गुणपत्रिका, जन्मतारीख अथवा बोर्ड प्रमाणपत्र, फोटो.कोणाशी संपर्क साधाल?

वैयक्तिक अपघात विमा आणि वैद्यकीय विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य अथवा कार्यालयीन अधीक्षक, विद्यापीठाचे महाविद्यालयीन विभाग प्रमुखांना भेटून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी हे ६२ रूपयांत पाच लाख, २० रूपयांत एक लाखांचा वैयक्तिक अपघात विमा तर ४२२ रूपयात दोन लाखांच्या वैद्यकीय विमा योजनेला लाभ घेऊ शकतील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वार्थाने प्रयत्न केले जाईल.

- नलिनी टेभेंकर, सह संचालक, उच्च शिक्षण अमरावती.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी