आॅनलाईन लोकमतअमरावती : आजपर्यंत पाळीव कुत्र्याने वा मांजरीने मालकाचे प्राण वाचविल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या वा वाचल्या असतील. या मुक्या जनावरांना माणसाप्रमाणेच भावना असतात याचाही आपण अनुभव घेतला असतो. म्हणूनच म्हणतात ना माणसापेक्षा मुके प्राणी बरे, त्याचा काहीसा प्रत्यय रविवारी सकाळी ८ वाजता मेळघाटच्या जंगलात आला.
ऐकावे ते नवलच! म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 10:03 IST
अस्वलाने पशुपालकावर हल्ला चढविताच चरत असलेल्या म्हशींनी एकत्र येऊन परतीचा हमला केला व पशुपालकाचा जीव वाचविला.
ऐकावे ते नवलच! म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण
ठळक मुद्देपरतवाडा तालुक्यातील कुकरू येथील घटनाअस्वलाच्या हल्ल्यात पशुपालक गंभीर