शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

राज्य विधानसभेने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा ठराव घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST

अमरावती: केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे ...

अमरावती: केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करण्याचा ठराव घेण्याची मागणी किसान आझादी आंदोलन समितीच्यावतीने बुधवारी करण्यात आली. याविषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात पारित केले तीन कृषी कायदे केंद्र शासनाने रद्द करावे, स्वामीनाथन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीचे काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी केंद्र शासनाने तातडीने मदत करावी, लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करून कृषी कायद्याचा विरोध करावा, महाराष्ट्र विधानसभेने केरळ, तामिळनाडू,दिल्ली, शासनाप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायद्याच्या विरोधात ठराव घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संयोजक, साहेबराव विधळे, सहसंयोजक महेंद्र मेटे, मराठा सेवा संघाचे अरविंद गावंडे, राजेंद्र ठाकरे, रोषण अर्डक, धनंजय तोटे, हरीष केदार, सुभाष धोटे यांच्यासह समतापर्व प्रतिष्ठान, बहुजन संघर्ष समिती, किसान सेवा संघ, किसान ब्रिगेड, किसान सभा, मराठा सेवा संघ, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इंडियन मुस्लीम लिग, संत्रा उत्पादक संघ, क्रांती ज्योती ब्रिगेड,एआयएसएफ, सत्याग्रह शेतकरी संघटना, आम आदमी, क्षत्रीय मराठा समाज, तुकडोजी महाराज युवक विचार मंच, हम भारत के लोग, जाणीव प्रतिष्ठान, आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.