शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

राज्य विधानसभेने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा ठराव घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST

अमरावती: केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे ...

अमरावती: केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करण्याचा ठराव घेण्याची मागणी किसान आझादी आंदोलन समितीच्यावतीने बुधवारी करण्यात आली. याविषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात पारित केले तीन कृषी कायदे केंद्र शासनाने रद्द करावे, स्वामीनाथन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीचे काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी केंद्र शासनाने तातडीने मदत करावी, लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करून कृषी कायद्याचा विरोध करावा, महाराष्ट्र विधानसभेने केरळ, तामिळनाडू,दिल्ली, शासनाप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायद्याच्या विरोधात ठराव घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संयोजक, साहेबराव विधळे, सहसंयोजक महेंद्र मेटे, मराठा सेवा संघाचे अरविंद गावंडे, राजेंद्र ठाकरे, रोषण अर्डक, धनंजय तोटे, हरीष केदार, सुभाष धोटे यांच्यासह समतापर्व प्रतिष्ठान, बहुजन संघर्ष समिती, किसान सेवा संघ, किसान ब्रिगेड, किसान सभा, मराठा सेवा संघ, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इंडियन मुस्लीम लिग, संत्रा उत्पादक संघ, क्रांती ज्योती ब्रिगेड,एआयएसएफ, सत्याग्रह शेतकरी संघटना, आम आदमी, क्षत्रीय मराठा समाज, तुकडोजी महाराज युवक विचार मंच, हम भारत के लोग, जाणीव प्रतिष्ठान, आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.