शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

कृषी सल्ल्यासह हवामान बदलाचा शेतकऱ्यांना ‘एसएमएस’

By admin | Updated: July 7, 2014 23:21 IST

भारतीय हवामान खाते विभाग, नवी दिल्ली, कृषी हवामान विभाग पुणे, कृषी विद्यापीठ अकोला व नाबार्ड पुणे यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरद्वारा जिल्ह्यातील १२ हजारांवर

कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम : १२ हजार शेतकऱ्यांना वर्षाला चार लाख संदेशगजानन मोहोड - अमरावतीभारतीय हवामान खाते विभाग, नवी दिल्ली, कृषी हवामान विभाग पुणे, कृषी विद्यापीठ अकोला व नाबार्ड पुणे यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरद्वारा जिल्ह्यातील १२ हजारांवर शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन, हवामानाचा अंदाज, बाजारभाव, पिकानुसार कीड व रोग व्यवस्थापन यासह इतर माहिती वर्षाला चार लाख ‘एसएमएस’ द्वारे मोफत पुरविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी राज्यातील १० कृषी विज्ञान केंद्रांची निवड करण्यात आली. त्यापैकी हे एक केद्र आहे. या मोफत संदेश सेवेमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या कृषीविषयक तांत्रिक माहिती प्राप्त होत आहे. शासनाच्या संयुक्त उपक्रमातील या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १००० शेतकऱ्यांचे एक मंडळ असे ५० मंडळ स्थापित करण्यात आले आहे. असे ५००० शेतकरी व एका खासगी कंपनीच्या सहकार्याने ७००० असे एकूण १२ हजार शेतकऱ्यांना ही संदेश सेवा दिली जात आहे. या उपक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारा दर आठवड्यात मंगळवार व शुक्रवारी या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण असणारी माहिती कृषी विज्ञान केंद्राला पाठविली जाते व या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना आवश्यक असणारी माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे पाठविली जाणार आहे. या उपक्रमासाठी मंडळस्तरावर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अन्य शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी या कार्यालयाबाहेरील फलकावरदेखील माहिती लिहिली जात आहे. हवामान अंदाजाची माहिती पेरणीपूर्व मिळत असल्याने शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा होतो. तसेच नियमित बाजारभावाची माहिती मिळत असल्यामुळे बाजारात विक्रीसाठी माल केव्हा न्यायचा याची माहिती होते. शेती पीक विषयक मार्गदर्शन, पिकावरील किड नियंत्रण व व्यवस्थापनाची माहिती मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दर तीन महिन्याला बैठकया उपक्रमासाठी तीन महिन्यांतून एक वेळ ‘पीएमआयसी’ (प्रोजेक्ट मॉनिटरींग रेळू कमेटी) घेतली जाते. या बैठकीला नाबार्डचे डीडीएम, लीड बँकेचे एलडीएम (लिड डेव्हलपमेंट मॅनेजर) व एफएलसीएम (फॉयनान्सशियल लिटरसी क्रेडिट काऊंसीलर) कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शेतकरी व कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक राहतात. बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, निराकरण करणे व पुढील तीन महिन्यात होणाऱ्या कामांवर चर्चा झाली.