शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

हा तर कीटकनाशक कंपन्यांची जबाबदारी टाळणारा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 20:23 IST

विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या अहवालात शेतकरी व शेतमजुरांवर कारवाई करणा-या शिफारशींचा शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा कडाडून विरोध झाला. कीटकनाशक कंपन्याची जबाबदारी टाळून त्यांना अभय देणारा हा अहवाल असल्याचा आरोप मिशन यांनी केला. या अहवालाची पुंगळी करा, असा सल्ला शासनाला दिला.

अमरावती  - विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या अहवालात शेतकरी व शेतमजुरांवर कारवाई करणा-या शिफारशींचा शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा कडाडून विरोध झाला. कीटकनाशक कंपन्याची जबाबदारी टाळून त्यांना अभय देणारा हा अहवाल असल्याचा आरोप मिशन यांनी केला. या अहवालाची पुंगळी करा, असा सल्ला शासनाला दिला.ज्या कीटकनाशकावर पिकाचे लेबल नसतानासुद्धा सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून बियाणे विक्री करणाºया कंपन्यांवर कोणतीही कारवाईविषयी या अहवालात उल्लेख नाही, कृषी व आरोग्य विभागासह कीटकनाशक कंपन्यांवर कोणतीच जबाबदारी निश्चित केलेली नाही. याउलट सर्व जबाबदारी निर्दोष शेतकरी व शेतमजुरांवर टाकल्यामुळे अधिकारी संगणमताने शासनाची प्रतीमा खराब करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. नोकरशाहीने उपस्थित केलेल्या या गंभीर संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विषमुक्त शेतीविषयीचे कार्यक्रम व धोरण आखणे महत्त्वाचे आहे. त्याऐवजी केराच्या टोपलीच्या भाग झालेला कीटकनाशक कायदा १९६८ त्याचे नियम १९७१ याची पायमल्लीची काथाकुट करण्यासाठी होत असलेला चौकशी समितीने केलेला धूळफेकीचा प्रकार लाजीरवाना असल्याचा आरोप तिवारी यांनी आहे बहुराष्ट्रीय कंपण्याच शेतक-यांचे मारेकरीजगाची कृषी आर्थिक व्यवस्था केवळ तीन बहराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात देणारेच शेतकºयांचे खरे मारेकरी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून शेतकरी व शेतमजुरांवर याचे खापर फोडणे वेदनादायक आहे. सरकारने हा नरसंहार तत्काळ बंद करण्यासाठी विदर्भात व मराठवाड्यात सिक्कीम राज्याप्रमाणे विषमुक्त वा नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारावा, अशी विनंती मिशनचे अध्यक्ष यांनी शासनाला केली.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती