शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात; खासदार अरविंद सावंत यांची बोचरी टीका 

By गणेश वासनिक | Updated: August 10, 2024 20:36 IST

कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता अरविंद सावंत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. शरद पवार कसे चांगले, नरेंद्र मोदी कसे चांगले, असे आपल्या राजकीय लाभासाठी सोयीनुसार निर्णय घेतात, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी येथे केली. अमरावती येथे शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आयाेजित कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता, ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

खासदार सावंत यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेणे फार चुकीचे झाले, हा विषय बाहेर येतो, नव्हे तो जाणीवपूर्वक चौकटीतून बाहेर आणला जातो. अजित पवारांना पण कळू द्या, त्यांची महायुतीत काय किंमत आहे. आता मात्र, देवेंद्र फडणवीस यांना पश्चात्ताप होत आहे, पण यात राज्याच्या जनतेची फसवणूक हाेत आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचा हात होता. भाजपने अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे आरोप केले. नंतर या आरोपाचे समर्थन करून पवारांना नंतर क्लीन चिट दिली. एवढेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केले. अजित पवारांविरुद्ध आरोपाचे ट्रकभर पुरावे असल्याचे सांगणारे देवेंद्र फडणवीस हेच सोबत मांडीला मांडी लावून बसत आहे. स्वार्थासाठी भाजप कोणत्या स्तरावर गेली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खरे तर महायुतीत असणारे सत्ता जिहादी आहेत. यामध्ये महाराष्ट्र लाचारी झाला, असा आरोप अरविंद सावंत यांनी महायुतीवर केला.

यावेळी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमोद कोहळे, प्रकाश मारोटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेArvind Sawantअरविंद सावंत