शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

संत्र्याच्या मृृग बहाराला पावसाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

वरूड तालुका हा संत्र्याकरिता जगप्रसिद्ध आहे. संत्र्याची आंबट-गोड चव आखाती देशांनीही चाखली आहे. या पिकाला आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुखवस्तूपणाला आता कुणाची नजर लागली आहे. संत्री हे आरोग्यवर्धक फळ असून, संत्र्याचा मृग बहर घ्यायचा असल्यास, त्या संत्र्याच्या झाडाला ओलित हे मे महिन्यात बंद करावे लागते. तेव्हा कुठे एक महिन्याच्या ताणावर असताना फुले येण्यास झाडे तयार होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये भीती : मे अखेरपर्यंत बागांचे केले ओलित

लोकमत न्यूज नेटवर्कराजूराबाजार : संत्र्याचा मृग बहर हा शंभर टक्के जून महिन्यात येणाºया पावसावर अवलंबून असतो. परंतु, अवेळी येणाºया पावसामुळे यावर्षी संत्र्याचा मृग बहर धोक्यात येण्याची भीती सध्या शेतकरी व्यक्त करीत आहेत.वरूड तालुका हा संत्र्याकरिता जगप्रसिद्ध आहे. संत्र्याची आंबट-गोड चव आखाती देशांनीही चाखली आहे. या पिकाला आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुखवस्तूपणाला आता कुणाची नजर लागली आहे. संत्री हे आरोग्यवर्धक फळ असून, संत्र्याचा मृग बहर घ्यायचा असल्यास, त्या संत्र्याच्या झाडाला ओलित हे मे महिन्यात बंद करावे लागते. तेव्हा कुठे एक महिन्याच्या ताणावर असताना फुले येण्यास झाडे तयार होते. मध्येच बेमोसमी पाऊस आल्यास मृग बहर हा अडचणीत येऊ शकतो. मृग नक्षत्राचा पाऊस साधारणत: १० जून ते २० जून येण्याचा अंदाज घेऊन काही शेतकऱ्यांनी यावर्षी ४५-४६ अंश सेल्सिअस तापमानात मे अखेरपर्यंत संत्राबागांचे ओलित केले.झाडे ताणावर असताना पाने चिम घेतात व झाडे अत्यवस्थ अवस्थेला प्राप्त होतात. मात्र, मृगाचा पाऊस सुरू झाल्यानंतर संत्रा फूट म्हणजे फुले, पालवी येण्यास सुरुवात होते. त्यानुसार संत्र्याची मशागत वर्षभर असते. आता पाऊस आल्यास मृग धोक्यात येऊ शकतो, असा संत्राउत्पादकाचा अंदाज आहे.शेतकऱ्यांनी संत्रा झाडावर आताच वाढरोधक कीटकनाशक हे तीन मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.- अंबादास हुच्चेशास्त्रज्ञ, नागपूरमी २० मे पासून ओलित बंद केले आता जर पाऊस आला व नंतर पावसाने ओढ दिली, तर मृग बहर नक्कीच अडचणीत येईल.- अतुल पाटीलशेतकरी, गाडेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती