शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:12 PM

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.मध्यम प्रकल्पांमध्ये आतापर्यंत शहानूर मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ३१.३९ टक्के दलघमी उपयुक्त पाणीसाठा हा धरणात शिल्लक आहे, तर चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ३२.७३ टक्के, पूर्णा प्रकल्पात ३१.३२ टक्के, सपन प्रकल्पात ३१.९४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती शहराची तहान भागविणारा ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ .८५ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शंभर टक्के धरण भरण्याची प्रशासनाला व नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे. हीच परिस्थिती विभागातील अनेक जिल्ह्यातील प्रकल्पाची आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकृत विवरण पत्रात ६ जुलैपर्यंतची सदर माहिती असून, अप्पर वर्धा धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत २४१.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १२४.० मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.९ जुलैपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडा चांगला पाऊस पडला. पण, धरण परिसरात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांत जलसाठ्याची पातळी वाढण्याचा विश्वास आहे.- रमेश ढवळेअधीक्षक अभियंता.