शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

11 शेतमजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा, रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 19:16 IST

आठ गंभीर : उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

परतवाडा : सावळी दातुरा परिसरातील एका शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या अचलपूर येथील ११ शेतमजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली. सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आठ गंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे. 

उषा तायडे (३५), सुवर्णा रामेश्वर तायडे (३२), लता वानखडे (४५), संगीता वानखडे (४२), बाबाराव तायडे (४५),  रामेश्वर गुणाजी तायडे, नम्रता हरसुले (३८, सर्व रा. बुंदेलपुरा, अचलपूर) अशी विषबाधा झालेल्या मजुरांची नावे आहेत. हे शेतमजूर नजीकच्या सावळी दातुरा येथील एका शेतात नेहमीप्रमाणे कापूस वेचणीसाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास तेथील एका माठात असलेले पाणी प्यायल्याने त्यांना मळमळ होऊ लागली. त्यामुळे त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झालेल्या  आठ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी सोनिया तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सामाजिक कार्यकर्ते दीपक पंडोले व सहकाºयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रachalpur-acअचलपूरhospitalहॉस्पिटल