गजानन चोपडे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे परवा अमरावतीत होते. गेल्या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या कास्तकाराच्या तक्रारींची दखल ... ...
पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी तत्काळ माहिती कंपनीला द्यावी. त्या पत्राच्या प्रती कृषी कार्यालय, तहसील कार्यालय व ज्या बँकेत विम्याचा हप्ता भरला, त्यांनाही द्याव्यात. अशी प्रत प्राप्त होताच ती विमा कंपनीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्या-त्या कार ...
मेळघाटात पावसाने कहर केला. २२ जुलै रोजी ढगफुटीसारख्या पावसाने सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर दीड किलोमीटर किलोमीटरपर्यंत पहाड कोसळत आला. व्याघ्र प्रकल्पाच्या अंमलाखालील क्षेत्रातून हा रस्ता जातो. या मार्गातील बिच्छुखेडा, माडीझडप या दोन गावांचा संपर् ...
अमरावती : अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचा पंचनामा करण्यासाठी जिल्ह्यासाठी ३,२९१ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केले आहेत. या तक्रारींची दखल घेण्याऐवजी ... ...