कुठल्याही राज्य किंवा आंतरराज्य महामार्गावर गेल्यास वाहनांना टोल लागतोच. ठिकठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. विविध पक्षांच्या आंदोलनानंतर अनेक ठिकाणी ... ...
Amravati News केंद्र सरकार डिजिटलायझेशनवर भर देत असली तरी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल २०० पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ...
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्यालयापुढील फलकाच्या जाळपोळीचे प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भाजपने राजापेठ पोलीस ठाण्यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. राजकमल चौकात शहर कोतवाली व राजापेठ बसस्थानक चौकात राज ...