हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून तिने आत्महत्या केली, असा अफलातून निष्कर्ष वनखात्याने गठित केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एम.के. राव यांनी अहवालातून मांडला. ...
आरटीओच्या आतील परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी वाहने लागल्यास चालकांवर कारवाई करून अशी वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बजावले आहे. आरटीओत नेहमीच बाहेरील दलालांचा सुळसुळाट असतो तसेच येथे ३० ते ४० ओम्नी व्हॅन ...
राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा ...