क्रान्तिज्योती ब्रिगेडचे आयोजन, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांंना ‘भारतरत्न’चा ठराव वरूड : स्थानिक मीना बंदे आदर्श इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये ... ...
शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. ९२ हेक्टर शेतजमीन खरडून निघाली. बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील ४० हेक्टर वरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांन ...
जिल्ह्यातील १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले. चांदूर बाजार वगळता इतर सर्व तालुक्यात घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार २० हजार हेक्टर शेती खरडून गेली, तर ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे ...
अमरावती : जिजाऊ कमर्शियल काे-ऑपरेटिव्ह बँक लि अमरावतीचा नुकताच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सेमीनारमध्ये सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी ... ...
चांदूर रेल्वे : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिले प्राधान्य हे महाविकास आघाडीसाठीच ... ...