सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये मूग, ...
तक्रारीनुसार, पीडिताचे डिसेंबर २०१५ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर विविध कारणांसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. लग्नानंतर रिजवानखान पटेल याने फेब्रुवारी २०१६ मध्ये पीडितेकडून वैद्यकीय उपाचाराकरिता दोन लाख रुपये घेतले. त्यादरम्यान, पीडिताला मुलग ...