नवरात्रीत अनेकजणांचा ९ दिवसांचा उपवास असतो. या उपवासातील शाबुदाना खिचडी, वडे, चिप्स आदि पदार्थांची चंगळ असते. मात्र, हे पदार्थ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार तुम्हीच करायला हवा. ...
विदर्भातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे कौंडण्यपूर(Kaudanyapur) येथील रुक्मिणी मातेचे मंदिर अद्याप बंदच आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याबाबत तयारी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ...
कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक दाम्पत्य काही वर्षांपूर्वी सुरत येथे स्थायिक झाले. मागील पाच वर्षांपासून त्याची पत्नी पूनम (नाव बदललेले) एका अविवाहिताच्या प्रेमात पडली. दोन महिन्यांपासून ती दोन मुलांसमवेत ती सुरत येथेच स्वतंत्र राहू लागली. त्यांच ...
परिवर्तन पॅनलला चार संचालकांच्या विजयावर समाधान मानावे लागले, तर अचलपूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आनंद काळे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत, हे विशेष. स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिर ...
मारडा येथे नीलेश रमेश साव यांचे घर आहे. त्यांचे कृषिसेवा केंद्र असून घरातील अन्य सदस्य व्यापारी आहेत. रविवारी सर्व जण घरात झोपले असताना रात्री १ च्या सुमारास अज्ञात पाच ते सहा जणांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तर घरातील लोकांना तुम् ...
उमेदवारांसह समर्थकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथे अमरावती व भातकुली तालुक्यांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, उर्वरित १२ तालुक्यांचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये केंद् ...
Amravati News एका अल्पवयीन मुलीला आय लव्ह यू म्हणून तिचा पाठलाग, विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला सात दिवस सक्तमजुरी, १०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. ...
या तलावाचे जलपूजन लवकरच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तलावाच्या कामाबाबत सादरीकरण नुकतेच पालकमंत्र्यांसमक्ष केले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या या वन तलावामुळे वनांचे पर्यावरण सुधारण् ...