गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे. ...
Amravati News भाजपने शनिवारी पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले. खबरदारी म्हणून तडकाफडकी संचारबंदी लागू करण्यात आली असून शनिवारी संध्याकाळपासून मंगळवार १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. ...
यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही. ...
लालखडी परिसर, चांदनी चौक, पठान चौक भागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले.एवढेच नाही, तर नमुना गल्ली भागात तलवारी घेतलेले युवक घोषणाबाजी करीत होते, असेही समजते. या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून कडक पोलीस बंदोब ...
Nawab Malik Talk on Amravati, Nanded, Malegaon Violence: अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. काही लोक कारस्थाने रचत आहेत. त्याला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. ...