‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा वाद ...
एकुलता एक असलेला अभिषेक मनोरुग्ण व गतिमंद असल्याचे सांगितले जाते. त्याचा हा कथित आजार दूर करण्याकरिता विष्णुपंत टाकरखेडे पत्नीसह खासगी वाहनाने अभिषेकला घेऊन राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात गेले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
राज्य सरकारने वाईन ही दारू नाही; तर विरोधकांनी महाराष्ट्राची मद्यराष्ट्र करण्याच्या दिशेनेे वाटचाल सुरू झाल्याचा आरोप केला आहे. भाजपने वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यभर आंदोलने केलीत. राजकमल चौकातही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन केले. ...
लिलाव करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव जातो. त्यानंतर महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण विभागाचे पत्र पाठवून लिलावापूर्वी पावसाळ्यात सर्वेक्षण करण्यात येते. नदीपात्रात पाणी असल्याने रेतीघाटाचा लिलाव करणे योग्य नसल्याचे, तर दुसरीकड ...
अमरावतीतील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. ...