लिलाव करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव जातो. त्यानंतर महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण विभागाचे पत्र पाठवून लिलावापूर्वी पावसाळ्यात सर्वेक्षण करण्यात येते. नदीपात्रात पाणी असल्याने रेतीघाटाचा लिलाव करणे योग्य नसल्याचे, तर दुसरीकड ...
अमरावतीतील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. ...
पीडित महिलेचे सुमित कारेमोरेशी लग्न झाले. पण लग्नानंतर लगेचच हुंडा दिला नाही, दागिने दिले नाही, म्हणून माहेराहून १० तोळे सोने आणण्याचा तगादा लावण्यात आला. सोने न आणता परतलीस तर घरातून हाकलून देऊ, अशा धमक्या पती व सासरकडून तिला देण्यात आल्या. ...
कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते चाैथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार ज ...
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगजवळून एका कारमधून (क्र. एमएच ०१ एसी १७४४) १ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तेथून अजय पुंडलिकराव गुगलमाने (२०, शिराळा), श्रीकृष्ण गोंडुजी इंगळे (४२, शिराळा) यांना अटक करण्यात आली. ते दोघेही देशी दारू ...
अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त ...