खरिपाचे प्रमुख पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदा देखील २.६५ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही किमान दहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी ...
मूर्तिजापूर रोडवरील या मंगल कार्यालयात दर्यापूर येथील खोलापुरी गेट परिसरातील माणिकराव सोळंके यांच्या मुलीचा विवाह चिंचखेड (ता. भातकुली) येथील दिवाकर खानंदे यांच्या मुलाशी वैभव मंगल कार्यालयात बुधवारी झाला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेवणावळी सु ...
मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट ४५ किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ...
आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी, कोणी उचलणार आमचा प्रश्न.. तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं? असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय. ...
कापसावर आलेल्या लाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार राणा यांनी तिवसा येथे आंदोलन केले होते. तिवसा पोलिसांनी त्या प्रकरणी आमदार राणा यांना अटक करून त्यांच्या ...
९८ सदस्यीय अमरावती महापालिकेत ४९ महिला सदस्य असतील. त्या अनुषंगाने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता एस.सी., एस.टी. व सर्वसाधारण महिलांसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली. महापालिका शाळेतील बालकांच्या ह ...