अस्मानी व सुलतानी संकटाने पिचलेल्या तब्बल ५४८ शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदा दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दाहक वास्तव आहे. ...
कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. ...
येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची काही समाजकंटकांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. यातील मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी शहरातील विविध संघटनांच्या वतीने सोमवारी करण्यात आली. ...
चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
अमरावती मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. ...
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केल्याने अख्ख्या देशाची नजर अमरावतीवर स्थिरावली आहे. ...
२१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात गळ्यावर एकच वार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती शहर कोतवालीशी संबधित पोलीस अधिकाऱ्याने न ...