परिसरात कापूस व सोयाबीन ही कॅश क्रॉप आहेत. शेतकऱ्यांची याच पिकांवर मुख्य मदार असते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना परिसरात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. याशिवाय ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात पाणी साचले होते, ...
दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या स्थितीवरून अपघाताची भयावहता स्पष्ट झाली. दुचाकीवरील तिघांपैकी घटनास्थळी दोघांचा, तर परतवाडा येथील खासगी रुग्णालयातून उपचारासाठी अमरावतीला नेत असताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला. चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचाही पूर्णतः चुर ...