प्रकल्पाचे पाणी देताना प्रथम पिण्यासाठी, द्वितीय सिंचन व तिसऱ्या क्रमांकावर उद्योगाकरिता आरक्षित आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना दोन वर्षांपासून कपात करण्यात येत आहे़ ...
अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील विजेच्या समस्या वारंवार पाठपुरावा करूनही सोडविल्या जात नसल्याने शनिवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल ...
अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज ...
चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात संत्रा, सोयाबीन, कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार ...
मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेल्या येथील राजापेठ रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाल पूल निर्मितीचे दोन ते तीन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही प्रत्येक्षात बांधकामाला सुरुवात झाली नाही. ...
शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च ...
जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे. ...
जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला मतदान व २४ नोव्हेंबरला ...
जून महिन्यापासून दीड महिना उशिराने झालेली खरीपाची पेरणी यामुळे खरिपाचा हंगाम नोव्हेंबर २०१४ पर्यंत माघारला. परिणामी हंगाम देखील लांबणीवर पडला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने रबीचे हजारो ...