वय वाढले; पण समज आली नव्हती. बाबा नाहीत. आईला चिंता वाटायची. माझ्या आयुष्याची घडी बसावी यासाठी आईने शेतीवर कर्ज काढले. दोन महिन्यांपूर्वी पानटपरी सुरू केली. नव्या स्वप्नांच्या दुनियेत ...
अविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर ...
राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेनुसार कापूस खरेदीला मुहूर्त गवसला नाही. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या खरेदीस सुरूवात केली आहे. ...
जिल्ह्यातील मेळघाट हा कुपोषणामुळे सर्वत्र ओळखला जातो. मात्र, याच आदिवासीबहुल भागातील शेतीही लाखमोलाची आहे. धारणी तालुक्यात ऊस उत्पादकांची संख्या अधिक आहे. मात्र येथे ऊसावर प्रक्रिया ...