मेळघाटच्या कुपोषण मुक्तीसाठी रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, रोजगार, सिंचन, पशुपालन, पुनर्वसन, अंगणवाडींना पायाभूत सुविधा आदींवर भर देत गावनिहाय ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी ...
शासनाच्या सर्वच विभागांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, या अनुषंगाने बोधचिन्ह वजा ब्रिद वाक्य (लोगो) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या विभागाचे लोगो नाहीत, अशा विभागांच्या वरिष्ठांना हे 'लोगो' ...
राज्याच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालय, नळ योजनेची मुहूर्तमेढ रोवली. ही योजना राबविण्यासाठी महापालिकेने ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवर विद्युत पंप जळत असून या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. ...
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या शालेय पोषण आहाराच्या खर्च मर्यादेत ७.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या योजनेमधील प्रती लाभार्थी खर्च मर्यादा ...
जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूररेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण २२१ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. तिवस्यात उमेदवारांची सर्वाधिक संख्या ...
कापूस एकाधिकार पणन महामंडळाला अद्याप मुहूर्त गवसला नाही. १५ नोव्हेंबरला राज्यातील काही प्रमुख केंद्रांवर मुहूर्ताचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खासगी व्यापारी किंवा ...
जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समित्या बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
मेळघाट वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या किती? याची आकडेवारी निश्चित नसल्याने बिबट ...