अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुमिपूजनाचा धडाका लावित जिल्ह्यातील आमदारांनी मंजूर केलेल्या कामांना चांगलाच फटका बसणार आहे. ऐनवेळी मंजूर परंतु आॅर्डर न निघालेल्या कामांचा फेरआढावा भाजपा ...
शंभर रुपयांवर दोन टक्के दराने वीज ग्राहकांकडून वसूल केला जाणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने महापालिका तिजोरीत जमा केलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून ...
यवतमाळ जिल्हा परिषदे प्रमाणेच अमरावती जिल्हा परिषदेत झालेल्या कर्मचारी भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची नोकर भरती तातडीने रद्द करावी, ...
जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे ...
महानगरात डेंग्यूचा प्रकोप, स्वच्छतेचा प्रश्न, रखडलेली विकास कामे, शासनाकडून आलेल्या निधी वाटपाचा तिढा असे एक ना अनेक मुद्दे कायम आहेत. परंतु मंगळवारी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत ...
आघाडी शासनाने निवडणुकीपूर्वी घाईने मंजूर केलेली जिल्ह्यातील ४ कोटी ७२ लाखांची विकास कामे तातडीने थांबविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी ...
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत पहिल्यांदाच येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून आढावा बैठक, अधिकाऱ्यांची हितगुज, भाजप पदाधिकारी, ...
स्थानिक वडाळी परिसरात सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणारे देशी दारू विक्रीचे दुकान नकोच, अशी भूमिका महिला शक्तीने घेतली आहे. या दुकानासंदर्भात मतदान प्रक्रिया न करता ...