शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव, कळाशी, आमला या ग्रामपंचायतीला तंटामुक्त पुरस्कार नुकताच बहाल करण्यात आला. ...
मराठा आरक्षणाचा अध्यादेश त्वरित विधिमंडळात पारित करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी सक्षमपणे बाजू मांडून आरक्षण कायम करावे आणि महाराष्ट्रात ...
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली २५/१५ या लेखा शीर्षाअंतर्गत (लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे) जिल्हा परिषदेची सुमारे ...
निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंचन क्षेत्रावरुन महाभारत घडले असले तरी प्रत्यक्षात २० टक्केपर्यंत वाढलेल्या सिंचनक्षमतेचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने राज्य शासन कामाला लागले आहे. ...
राज्यातील शासकीय सेवाप्रमाणेच आता निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत राज संस्था, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची मालमत्ता ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास अनेक शाळांना विलंब झाला. २० नोव्हेंबर या अंतिम तिथीच्या आत ४० टक्के शाळा आॅनलाईन ...
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना खरीप-२०१४ हंगामासाठी जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात राबविण्यात आली. ६० ते ८० टक्के जोखीमस्तर असलेल्या या योजनेत ...
भरधाव एसटी बस उलटून विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी झाले असून यातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना कोल्हा काकडा ते परतवाडा मार्गावर चमक फाट्यानजीक गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
वरुड तालुक्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचे सिंचन विभागाने म्हटले आहे. ...
देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या ...