सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे
जिल्ह्यात तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितीमधील २० गणांसाठी रविवार २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. ...
आमदार यशोमती ठाकूर यांचे वाहन रोखून त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी प्रहार संघटनेचे संजय देशमुख यांच्याविरूध्द तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदिवला आहे. ...
पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर २७० नमूने नापास झालेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाबीज विषयी आहेत. ...
विधानसभा निवडणूक संपताच मेळघाटात ‘व्हीआयपीं’चे दौरे सुरू झाले आहेत. राज्यपालांपाठोपाठ आता मुख्यमंत्री मेळघाटला भेट देणार असल्याने दौऱ्याच्या नियोजनात महसूल प्रशासन व्यस्त आहे. ...
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतेपदी अविनाश मार्डीकर आणि सुनील काळे यापैकी कोण? हा वाद अद्यापही कायम आहे. ...
जिल्ह्यातील चंद्रभागा, वासनी खुर्द आणि भगोडी सिंचन प्रकल्पास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या कामास चालना देण्याच्या... ...
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेत कमालीची अस्थिरता पसरली आहे. ...
तहसिल कार्यालयातील दलालांचा वाढता हस्तक्षेप त्यासोबतच भ्रष्टाचाराची वाढती टक्केवारी रोखण्यासाठी या कार्यालयात बसविण्यात आलेल्या... ...
पूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले. ...
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील कळाशी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह .... ...