सोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली. ...
विदर्भात नागपूर ‘टायगर कॅपिटल’चे शहर बनविण्याची दोन वर्षांपूर्वीची राज्य शासनाने केलेली घोषणा हवेत विरली आहे. येथे वनसंपदेचा खजिना असताना राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे ही स्थिती निर्माण झाली ...
अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह ...
वडाळी येथील वादग्रस्त देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी महिला शक्तींनी थेट हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेला. हे दुकान हद्दपार करण्यात आले नाही तर कायदा ...
सुमारे सहा महिन्यांपासून पसार असलेल्या बनावट नोटा प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले. स्थानिक कमेला ग्राऊंड येथील अजहर खॉ जुरावर खॉ ...
जिल्ह्यातील पहिल्या वनउद्यान पर्यटन केंद्राचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. परंतु या लोकार्पण सोहळयानंतर हे वनउद्यान पर्यटकांसाठी खुले झालेच नाही. ...
स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालय (इर्विन) येथील सीटीस्कॅन, एमआरआय सेवा, एक्स रे मशिन, सोनोग्राफी मशिन मागील काही वर्षांपासून बंद असल्याने गोरगरीब रूग्णांची गैरसोय होत होती. ...
शासनकर्ते आपल्या सोयीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत राजकारण ताब्यात घ्यायचे. मात्र आता महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका या एक सदस्यीय (वॉर्ड) प्रणालीनेच घेण्याचे आदेश ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील अतिदुर्गम मालूर, चौराकुंड, वनमालूर, हरिसाल या गावांना भेटी देऊन आदिवासींसोबत थेट संपर्क साधला. न घाबरता समस्या मांडण्याची सूचना ...